|
जरी हे शरीर गेलो मी टकून ।
तरी मी धावेन भक्तांसाठी ॥३॥
  |
या वचनात श्री साईबाबा आपल्या भक्तांना असे म्हणतात की, जरी मी या शारीराचा त्याग करुन निघून गेलो असलो तरी कोणताही विक्लप मनात आणू नका. माझ्या भक्तांचा आर्त स्वर ऐकून त्यांचे दु:खनिवारण करण्यासाठी धावून आल्याशिवाय मी कदापिही रहाणार नाही. चौथ्या
वचनात बाबा म्हणतात. |
  |
|
|