|
जाणा येथे आहे सहाय्य सर्वांस ।
मागे जें जें त्यास ते ते लाभे ॥९॥
  |
कोणताही सद्भाव मानात ठेवून श्री साईबाबांच्या दर्शनाला जाणाऱ्या भक्ताच्या मनोकामना, इच्छा, आकांक्षा पुर्ण होतात. बाबांच्या दर्शनाला गेले असता बाबा कोणालाही रिक्त हस्ते परत पाठवित नाहित. कोणाला काही, कोणाला काही देत असतात. भक्तांच्या मनातील सर्व इच्छा एखद्या कल्पवृष्याप्रमाणे फ़लदृप होतात. याकरिता भाक्तदेखील तितकाच निष्ठावान व श्रद्धाळू हवा आणि त्यामुळे बाबा आपल्या दहाव्या वचनात म्हणतात...
|
  |
|
|