|
शरण मज आला आणि वायां गेला ।
दखवा दखवा ऐसा कोणि ॥६॥
  |
जो भक्त अनन्यभावे श्री सद्गुरू साईबाबांना शरण जाईल त्याचे श्रम कधीच वाया जाणार नाहीत. शरण आलेल्या भक्ताला बाबांनी कधीही दूर लोटले नाही. त्याची सर्वांगीण उन्नती व कल्याण करण्याचे सामर्थ्य श्री साईबाबांमध्ये आहे.
|
  |
|
|