|
शिरडीस ज्याचे लागतील पाय ।
टळती अपाय सर्व त्याचे ॥१॥
  |
या पहिल्या वचनाने श्री साईबाबांनी आपल्या भक्तांवर जणु वरदहस्तच ठेवला आहे. भक्ताने शिरडीला जावून बाबांच्या समाधीपुढे आपले डोके ठेऊन त्यांना अनन्यभावे शरण जावे. म्हणजे त्याचे सर्व अपाय टाळून त्याल सुख:शांती मिळवून देण्याची संपुर्ण जबाबदारी बाबा आपल्यावर घेत आहेत. आता दुसरे वचन पहा. |
  |
|
|